आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Wednesday, January 16, 2008

मला आता मरायचय
पूरत मला जळायच
जगण आता पूरे झाल
खरच मला मरायचय
सरनावर जळताना
सार काही पहायचय

कोणाचे अश्रू खरे
कुणाचे आहेत बूरे
कोन सुखी कोण दुखी
आता ओळखायचय
मला मरायचय
मला मरायचय......

मरण्याआधी मी वेदनेने
ओरडेन थोडा विव्हळेन
पाणी मागेन...... शेवटच
कोणाच्या ओन्जळीत कीती अश्रू
हृदयात सागर कीती अफाट
मला सार पहायचय
म्हणून मला मरायचय
मला मरायचय.....

मेल्यानंतर नरक तर
नक्किच मिळेल मला
स्वर्गातल सुख नको आहे मला
नरकातल दुख भोगायचय
भूत होऊन काहीना
मला खूप छळायचय
मला मरायचय
मला मरायचय.....

मन माझ भरल्यानन्तर मला
स्वर्ग-नरकाच्या वेशीवर बसायचय
मग कोण कीती खेचत
मला बघायचय
तीथेही दिसतील मला
माझेच काही सोबती
मी कसा होतो, कोण होतो
सार मला विचारायचय
मला मरायचय
खरच मला मरायचय.....

हूश........आता खरच थकलो
जगताना भंगलो
मरणानंतर रंगलो
आता शेवटच.. अगदी शेवटच
एकच स्वप्न पहायचय
थोड मला आता
गूढ झोपायचय

-- अमोल

No comments: