आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Wednesday, April 02, 2008

सुविचार

~:~ सुविचार ~:~

* भिती दार ठोठावेल, तेंव्हा धाडसाला ते उघडायला पाठवा. त्या दारातुन यश आत येईल.

* धंद्यात यशस्वी व्हायचे असेल,तर गि~हाइकाचे नाव लक्षात ठेवायला शिका. नावाने ओळखले जाणे सर्वाना आवडते.

* तुमच्याकडे जे आहे,त्यावर संपत्तीचे मोजमाप करु नका.
ज्याबदली तुम्ही पैसा घेणार नाही,अशा गोष्टिंमध्ये तिचे मोजमाप करा.

* कोणाही माणसाकडे असणारी सर्वात मौल्यवान संपत्ती म्हणजे त्याचा प्रामाणिकपण.

* जगातील सर्वात प्रभावी संवाद म्हणजे प्रार्थना.

* समजत नाही, तो पर्यन्त कोणाची निंदा करु नये आणि समजल्यावर तर बिलकूल करु नये.
निंदा करण्याने फ़क्त पापाचे दनी होता येते.म्हणुन कुणी निंदा केली की साधकानी आनंदि व्हावे. निंदा करणा~याचे पुण्य दुस~याला मिळते आणि निन्दा करणा~याच्या पापात तेवढी वाढ होते. स्वस्थ राहावे,जग पहावे,हेच खरे !

3 comments:

Anonymous said...

it is totally in line with passive indianness.

reshma bhalchandra potdar said...

manus ha manane shrimant asaava.

reshma bhalchandra potdar said...
This comment has been removed by the author.