आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Thursday, November 01, 2007

तुझी आठवण येताच माझ्या मनाची
हालत हि त्या वाती सारखी झाली होती
जीच्या दिव्यातले तेल संपले होते
तरी जगण्याची धडपड चालू होती.

Wednesday, October 31, 2007

एकदा एक नवरा बायको फिरायला जातात चालता चालता नवरा मागे राहतो. तो काहि तरी रस्त्यावर पडलेले असतो ते उचलतो. बायको "काय झाले?" म्हनून विचारती परंतू त्याचा चेहरा पडलेला असतो .
तो म्हणतो "कही नाही झाले. आज काल लोक थुन्कताना सुद्धा एक रुपयाच्या कोइनची आकारत थुन्कतात !!!!
तुझी आठवण
नित्य नवा अनुभव आहे,
कधी उसळणारं वादळतर
कधी अळवावरच पाणी आह
--सानिका (सोनाली वैद्य।)

कसं सांगू तुला, काय वाटतं मला?
तुला तरी कळतंय का, काय झालंय मला?
माझंच मन मला विचारतंय, माझं बरोबर आहे का चुकतंय?
माझं मलाच कळत नाही, तुला तरी कशी सांगणार वेड्या?

असाव कुणीतरी......
कधी वाद घालणार..
खोटा रुसवा आणून,
पुन्हा आपल्यावरच रागवणार..

याच आश्रुंचा मग
दिसलाय मला तळा साठताना
तुला सोडून निघाल्यानंतर
पाहिलाय त्याना कडेलोट होताना

तुझी आठवण येताच माझ्या मनाची
हालत हि त्या वाती सारखी झाली होती
जीच्या दिव्यातले तेल संपले होते
तरी जगण्याची धडपड चालू होती।