Thursday, March 25, 2010

वेळ


अकबराने बिरबलला म्हटलं, "असं एखादं वाक्य लिही जे आनंदाच्या क्षणी वाचलं की सुखाची धुंदी उतरेल आणि दु:खाच्या क्षणी वाचलं की शोक कमी होईल."

बिरबलाने वाक्य लिहिलं - "ही वेळसुद्धा निघून जाणार आहे..."


स्त्रोत: गुगल बझ

No comments:

Post a Comment