Wednesday, February 27, 2008

कधीतरी शिकुन घे, तु
शब्दांमधला अर्थ उलगडायला,
मग बघ, तुला पण नाही जमायचं
डोळ्यांपासुन आसवांना अलग करायला .!!!...

खरचं मन जे विचार करतं
प्रत्येकक्षात कधी घडत नाही
जे भाग्याला मान्य असतं
तसं स्वप्नही आपल्याला पडत नाही

वाटणी झाली तर ते पाप कसं
सुखानं वेगळं नांदणं शाप कसं
भिंती मनाच्या असतात
एकत्र असणं प्रेमाचं माप कसं

चारोळीकार: अद्न्यात


1 comment: