Tuesday, April 08, 2008

कधी कधी शुल्लक गोष्टिसुद्धा किती मोठ्या वाटू लागतात ना...
जशी कवी कुसुमाग्रज यांच्या या कवितेमधे सांगितलेली हि गोष्ट…

मध्यमवर्गापुढे समस्या
हजार असती
परंतु त्यातिल एक भयानक
फार उग्र ती
पिडीत सारे या प्रश्नाने
धसका जीवा
.
.
चहा कपाने प्यावा अथवा
बशीत घ्यावा !
- कुसुमाग्रज

स्त्रोत: ई-पत्र

No comments:

Post a Comment