Wednesday, April 02, 2008

सुविचार

~:~ सुविचार ~:~

* भिती दार ठोठावेल, तेंव्हा धाडसाला ते उघडायला पाठवा. त्या दारातुन यश आत येईल.

* धंद्यात यशस्वी व्हायचे असेल,तर गि~हाइकाचे नाव लक्षात ठेवायला शिका. नावाने ओळखले जाणे सर्वाना आवडते.

* तुमच्याकडे जे आहे,त्यावर संपत्तीचे मोजमाप करु नका.
ज्याबदली तुम्ही पैसा घेणार नाही,अशा गोष्टिंमध्ये तिचे मोजमाप करा.

* कोणाही माणसाकडे असणारी सर्वात मौल्यवान संपत्ती म्हणजे त्याचा प्रामाणिकपण.

* जगातील सर्वात प्रभावी संवाद म्हणजे प्रार्थना.

* समजत नाही, तो पर्यन्त कोणाची निंदा करु नये आणि समजल्यावर तर बिलकूल करु नये.
निंदा करण्याने फ़क्त पापाचे दनी होता येते.म्हणुन कुणी निंदा केली की साधकानी आनंदि व्हावे. निंदा करणा~याचे पुण्य दुस~याला मिळते आणि निन्दा करणा~याच्या पापात तेवढी वाढ होते. स्वस्थ राहावे,जग पहावे,हेच खरे !

3 comments:

  1. Anonymous9:32 PM

    it is totally in line with passive indianness.

    ReplyDelete
  2. manus ha manane shrimant asaava.

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete