Monday, January 21, 2008

मन:स्ताप ही अवस्था अटळ. पण आपणच संघर्ष टाळू शकलो तर... तडा गेलेल्या काचेच्या भांड्याचे दोन्ही तुकडे जागच्या जागी राहतात.त्यातून पाणी पिता आलं नाही तर त्यात फ़ुलं ठेवता येतात. ---व.पु.काळे

लेखकाच्या संदेशावर जग बदललं असतं तर समर्थांच्या मनाच्या श्लोकानंतर कोणत्याच वाड:मयाची, साहित्याची निर्मीती झाली नसती. -------- व.पु.काळे

No comments:

Post a Comment