Thursday, June 28, 2007

प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली

तर जिवनात दुःख उरलं नसतं

दुःखचं जर उरलं नसतं

तर सुख कोणाला कळलं असतं

तेहतीस कोटी देवांपाशी

तुमची आमची धाव आहे

देहाच्या या गाभारयातच

ईश्वराचा गाव आहे...

~:~

No comments:

Post a Comment